Thursday 10 December 2020

फेरफार नोंद कालावधी

 तलाठी यांचेकडे नोंदीसाठी कागदपत्रे दिल्यानंतर किती दिवसात फेरफार झाला पाहिजे याबाबत बरेच खातेदार व शेतकरी नेहमी प्रश्न विचारत असतात.महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ नुसार ज्या फेरफार बाबत तक्रार आलेली नसेल असा फेरफारचा कालावधी ३० दिवस असा करण्यात आला होता. परंतु मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यांचेकडील परिपत्रक ३०/१२/२०१७ रोजी परिपत्रकानुसार सदर कालावधी ३० ऐवजी २५ दिवस करण्यात आलेला आहे.सदर परिपत्रक प्राप्त करणेसाठी खालील लिंकवर क्लिक करा.


फेरफार कालावधी

No comments: